Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील शाळामधील शैक्षणिक सत्राची सुरवात १ एप्रिल मध्ये हे होणार महत्वाचे बदल

शैक्षणिक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडण्यासाठी शासन तयार आहे. शैक्षणिक वर्षाची सुरुवात जी सध्या जून महिन्यापासून होते. ते आता  एप्रिल महिन्यापासून करण्याचा निर्णय सुकाणू समितीमार्फत घेण्यात आलेला आहे. राज्य शासन लवकरच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल. सोबतच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येतात. मात्र नवीन शिफारशीनुसार या परीक्षा वर्षातून दोनदा व्हाव्यात असं सांगण्यात आलेले आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या